नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा कोणी आयुष्य बनत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा त्याच स्वपनात ही येन असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा घोल्क्यात लक्ष फ़क्त त्याच्या कड़े असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मन त्याच्या विचारात रमत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मैत्री पेक्षा काहीतरी अधिक हव असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
रोजच्या गप्पांच रूप बदलत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
येताच तो समोर लाजायला होत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
वाचताच ही कविता जेंव्हा कोणीतरी आठवत
Posted by
• » ѕωαρηιℓ ωαк¢нαυяє « •
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •